गौळणी
गाथा अभंग ३८२
हरिबिन रहियां न जाये जिहिरा । कबकी थाडी देखें राहा ॥१॥
क्या मेरे लाल कवन चुकी भई । क्या मोहिपासिती बेर लगाई ॥ध्रु.॥
कोई सखी हरी जावे बुलावन । बार हि डारूं उसपर तन ॥२॥
तुका प्रभु कब देखें पाऊं । पासीं आऊं फेर न जाऊं ॥३॥
अर्थ :- हरिशिवाय मी क्षणभरसुधा जगु शकणार नाही. म्हणूनच केव्हापासून मी त्याची वाट येथे पाहत आहे. ।।1।।
हे स्वामी, मझ्याकडून काय अपराध झाला म्हणून मझ्या जवळ यायला इतका वेळ करात आहात ।।ध्रु।।
हरिला घेऊन येणारी सखी मला भेटलि तर तिच्या माझा जिव मी ओवाळुन टाकिल ।।2।।
तुकाराम महाराज म्हणतात, हे प्रभु तुमच्या चरणाचे दर्शन माल केव्हा घडेल? एकदा की मी तुमच्या चरणांशी आलो की पुन्हा संसाराकडे कधी वळणार नाही ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा